नागेश्वरी धरण nageshwari waterfall

नागेश्वरी धरण nageshwari waterfall

नागेश्वरी धरण महाड (Nageshwari Dam) हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड शहराच्या जवळ स्थित एक छोटे धरण आहे. या धरणाचा मुख्य उद्देश पाणी साठवण, जलसिंचन आणि पाणीपुरवठा आहे. हे धरण…
दासगावचा किल्ला

दासगावचा किल्ला

प्राचीन काळापासून महाड हे बंदर म्हणून प्रसिध्द आहे. दासगाव जवळ असलेली गंधारपाले लेणी आजही या गोष्टीची साक्ष देत उभी आहेत. याच दासगाव गावात सावित्री नदी आणि दासगावची खिंड यांच्या मध्ये…
सोनगड किल्ला

सोनगड किल्ला

सोनगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून, त्याला "महाडचा किल्ला" म्हणूनही ओळखले जाते. सोनगड किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने पहारेसाठी होत…
केंबुर्ली धबधबा

केंबुर्ली धबधबा

केंबुर्ली धबधबा महाड शहराजवळ, महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे. हा धबधबा निसर्गाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे आणि इथे प्रचंड पर्यटक येतात. येथील शांत आणि हिरव्या वातावरणात पाणी ओसांडत जाणाऱ्या धबधब्याचे…
वाळणकोंड

वाळणकोंड

  कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात…
कोटेश्वरी माता || Koteshwari Mata

कोटेश्वरी माता || Koteshwari Mata

कोटेश्वरी मातेचं महाड येथील मंदिर हे पुरातन व स्वयंभू आहे कोटेश्वरी मंदिर हे कोटेश्वरी तळे महाड येथे असून हे खूप पुरातन आहे . दर वार्षि या ठिकाणी अक्षय तृतीयेला गोंधळ…
मुळचंद रामनारायण करवा वाचनालय karwa library mahad

मुळचंद रामनारायण करवा वाचनालय karwa library mahad

105 वर्षे वाचन परंपरेचा वारसा जपणारी महाडची मुळचंद रामनारायण शेट करवा लायब्ररी.  सन 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले व त्यानंतर काही दिवसांनीच ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका…

चवदार तळे Chavdar tale (lake)

Cdgbxshn

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.

तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

 

सावित्री नदी

सावित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या ५ नद्यां पैकी १ नदी सावित्री नदी आहे. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन…